कायमचे मिटून जातात...

एका वळणावर सगळी नाती सोडून जातात,
नात्यांचे मर्मबंद तुटून जातात.
एकटाच जाव लागत अनंताच्या प्रवासाला,
जेव्हा डोळे कायमचे मिटून जातात.

रडत - रडत माणूस
जीवनाच स्वीकार करत असतो ,
येणाऱ्या सुख -दु:खाना
तो प्राधान्य देत असतो ....

दु:ख म्हणजे
काय असते ?
मनावर अपेक्षांचे
एक प्रकारचे वजन असते ......

रंग हे जीवनातले
जीवनातच खेळायचे असतात
जीवन निघून गेल्यावर
उधळायचे नसतात.,,,,,,
- अनामिक 

No comments: