चार क्षण

मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दिसले
कोणासाठी हसावे कोणासाठी रडावे ,
मनातील दुःख कोणाला सांगावे
कितीदा मनातल्या मानत आपण बोलावे .

मनातल्या मनात खुप गोंधळ झालाय,
अश्रूंनी डोळ्यात महासागर बनलाय ,
हया जीवनाचा खुप कंटाळा आलय,
जगण्याचा जणू आनंदच हरवून गेलाय.

ही दशा झाली आहे माझ्या मनाची
आता काळजी करू तरी कुणाची
आस आहे ती धावत येण्याची
वाट पाहतोय त्या चार क्षण सुखाची .....................

No comments: