~~ जीवन रीत ~~



संकटांना कधी कंटाळायचं नसतं,

त्याला सामोरच जायचं असतं

कोणी नावे ठेवली तर थांबायच नसतं

आपलं चांगलं काम करायचं असतं

अपमानाने कधी खचायचं नसतं
जिद्दीने बळ वाढवायचं असतं
नाराज मुळीच व्हायचं नसतं
चैतन्य सदा फ़ुलवायचं असतं
पाय ओढले म्हणुन परतायचं नसतं
पुढे अन पुढे जायचं असतं
लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं
आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं

हे जीवन सुंदर आहे. आणि हे सुंदर आयुष्य तितक्याच सुंदरपणे जगण्याचा प्रयत्न करणे. बाकी काय


रक्ताच्या नात्याची गोष्ट निराली असते . पण मित्र ,मैत्रिन हे नात सर्वात जिव्हाल्याच , आपुलकीच , सर्वाना हव हवस वाटणार, प्रत्येकाच्याच जीवनात एक महत्वाची भूमिका बजावनार आस असत, ......
शेवटी , आपल्या वाट्यातील सुद्धा अर्धी करवंद कुणी तरी घ्यावी , असे प्रत्येकालाच वाटत असते नाही का ?.............................
..................
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं....!!!!

♥♥ एक अनामिक ♥♥

No comments: