खूप दिवस जाले आहेत आता आपले नाते संपून

खूप दिवस जाले आहेत आता आपले नाते संपून
अशीच खूप महिने अन वर्ष हि जातील
पण या आठवणी का संपत नाहीत.

का या आठवणी रोज रोज येत राहतात
त्या येताना एकट्या हि नाही येत 
येताना अश्रू हि सोबत घेवून येतात

विसरली असशील तू मला 
अन विचार करत असशील मी हि तुला विसरलो असेन
पण खरच मी नाही विसरलो

रोज त्याच आठवणी जगताना 
रोज तेच अश्रू रडताना
मी खरच नाही कंटाळलो.

हे आयुष तुलाच दिले होते
आणि तू का अशी वागली 
हेच कधी कळले नव्हते..

तू परत नाही येणार हे नक्की आहे
पण तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे.

No comments: