पहिल प्रेम

पहिल प्रेम

पहिल प्रेम कोणी
कधीच विसरू शकत नाही
कारण त्याच तर असतात
त्याच्यासाठी सुखद आठवणी

माणुस किती जरी
आनंदी असला तरी
कधीच विसरू शकत
त्या जुन्या आठवणी
कारण तीच असते
त्याची कहाणी
माणुस स्वत:तर
तर कधीच बदलत नाही
कारण त्याला बदलावे लागते
जशी असेल परिस्तिथी
परिस्थितीच खर तशी असते
माणसाला त्या पुढे नमावेच लागते
परिस्थितीनुसार माणसाला बदलावेच लागते

No comments: